झाडे मिळुनी लावूया
सौ. पुनम सुलाने लिखित मराठी कविता झाडे मिळुनी लावूया
सौ. पुनम सुलाने लिखित मराठी कविता झाडे मिळुनी लावूया
कश्मीर म्हटले की, सर्वप्रथम डोळ्यासमोर जे चित्र उभे राहते ते म्हणजे पांढरे शुभ्र बर्फ हो नैसर्गिक सुंदरतेची देणगी म्हणून लाभलेल्या या सुंदर प्रदेशात प्रत्यक्ष जाऊन या बर्फाशी खेळताना जीवनाचे मनसोक्त आनंद लुटावे...
60 पेक्षा अधिक जातीच्या एकूण 15 लाखापेक्षा जास्त फुलांची लागवड एकाच वेळी एका गार्डनमध्ये केल्या गेल्यामुळे इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन ची आशिया खंडातील सर्वात मोठा ट्यूलिप गार्डन म्हणून एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.
वाईट मार्गाने श्रीमंत होणाऱ्या भ्रष्टाचारी लोकांच्या मागे असण्यापेक्षा समाजात सन्मानाने जगणाऱ्या सामान्य माणसांमध्ये पुढे राहण्याची प्रेरणा देणारा पुनम सुलाने लिखित सुंदर लेख
आमच्यात हद्दी बाहेर प्रेम झालं होतं त्यातच मला स्थळं यायला सुरुवात झाली होती ,मी बघायचे तो खुप निराश असायचा त्याच्या लिखाणातुन बोलण्यातून जाणवायचं ते कधी कधी खुप भावूक व्हायचा
खरं नातं कसं असावं, खरं प्रेम कसं असावं तर ते भुंगा आणि कमळाच्या फुलासारखे असावे. भुंग्याचे कमळाच्या फुलावर इतके अतूट प्रेम असते की भुंगा मृत्यूला कवटाळतो परंतु फुलाला कुठलिही इजा होवून देत.
जयश्री औताडे लिखित मनातील खंत व्यक्त करणारी मराठी कविता
जे आकर्षण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत कधीही कमी होत नाही. उलट दिवसेंदिवस वाढत जाते. त्याला देखील प्रेम म्हणतात.
प्रिती सुरज भालेराव लिखित मराठी कविता "सुख"
परमेश्वराने माणसाला एवढा सुंदर देह दिला त्यावर आपल्या सर्वांना गर्व असायला हवा. तसे तर जीवजंतू, कीटक, प्राणी, पक्षी देखील जीवन जगत असतात. परंतु त्यांना कोणत्याच प्रकारच्या संवेदना नसतात.
माणूस जन्माला आला की, तो प्रेमाच्या नात्याने गुंफला जातो. मग त्या प्रेमाचे रूपांतर भक्तीत झाले की, ते प्रेम शक्ती बनते. भक्ती भोळी भाबडी कधीच नसावी त्यात पारदर्शकता असावी.
व्हिडिओ गेम उद्योग : जगातील सर्वात मोठे व्हिडिओ-स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म कदाचित व्हिडिओ गेममध्ये विस्तार करण्याच्या विचारात .
या दिवसानिमित्त जप, होम, पितृतर्पण, दान पूजा वगैरे पुण्यकर्म केल्याने ते अक्षय्य पुण्यदायक होते म्हणुन या दिवसाला 'अक्षय्यतृतीया' हे नाव पडले.
जेवण प्रमाणात घ्यावे आपण घेतलेले जेवण हे नक्की योग्य प्रमाणात आहे अथवा कसे, हे समजण्यासाठी आयुर्वेदाने काही लक्षणे दिली आहेत.
संयम आणि सहनशीलता हीच यशाची गुरुकिल्ली होय. जो माणूस भावनेने संतापतो, तो माणूस योग्य दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टीकडे बघू शकत नाही