Search

ध्येय कधी सोडू नको...

सौ. शुभांगी गणेश जाधव लिखित मराठी कविता ध्येय कधी सोडू नको...

आयुष्य खूप सुंदर आहे

आपल्या मधले गुण आणि दोष एकदा का स्वीकारून योग्य वेळी योग्य बदल केल्यास आयुष्य जगणे खूप सुंदर होऊन जाते.