कलियुगातील आधुनिक राम
परमेश्वराने एक दार बंद केलं तर तो दुसरं दार आपल्यासाठी उघडतो. सागरच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आली जीने त्याला खूप समजून घेतलं. त्याला खूप जीव लावला.
परमेश्वराने एक दार बंद केलं तर तो दुसरं दार आपल्यासाठी उघडतो. सागरच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आली जीने त्याला खूप समजून घेतलं. त्याला खूप जीव लावला.
ग्रामीण भागात चालणारे पारंपरिक उद्योग असतात.
एक मोठा वर्ग वेळोवेळी तज्ज्ञ मार्गदर्शन अपेक्षित करत असतो. अनेक माणसे काही विशेष विषयात खासे जाणकार असतात. पण तो विषय त्यांना दुसऱ्यांना उत्तम प्रकारे समजावून देता येत नाही.
या दिवसानिमित्त जप, होम, पितृतर्पण, दान पूजा वगैरे पुण्यकर्म केल्याने ते अक्षय्य पुण्यदायक होते म्हणुन या दिवसाला 'अक्षय्यतृतीया' हे नाव पडले.