ध्येय कधी सोडू नको...
सौ. शुभांगी गणेश जाधव लिखित मराठी कविता ध्येय कधी सोडू नको...
सौ. शुभांगी गणेश जाधव लिखित मराठी कविता ध्येय कधी सोडू नको...
वाईट मार्गाने श्रीमंत होणाऱ्या भ्रष्टाचारी लोकांच्या मागे असण्यापेक्षा समाजात सन्मानाने जगणाऱ्या सामान्य माणसांमध्ये पुढे राहण्याची प्रेरणा देणारा पुनम सुलाने लिखित सुंदर लेख
आपण सतत कार्यशील आणि कृतीशील असायला हवं तरच आपल्याला हवे ते यश आपण संपादित करू शकतो. अन्यथा अपयशाच्या भीतीने आपण प्रयत्न करणेदेखील सोडून देतो
खरे तर व्यवस्थापन हि बाब खूप महत्वाची असते. मॅनजमेंट हि एक प्रक्रिया आहे. ज्यामध्ये नियोजन, जुळवाजुळव, दिशा देणे, आणि नियंत्रण इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.
चितळे बंधू मिठाईवाले हा भारतीय स्नॅक्स उद्योग असून तो महाराष्ट्रात लोकप्रिय आहे
आजोबांना काय बोलावं, मला समजेना...मी फक्त त्यांच्या खांद्यावर हात ठेवला … बघितलं तर त्यांचे उघडे डोळे पाणावले होते….
मुबईतील मोहंमद शेख या युवकाची अनोखी कला : बालपणापासून अपंग , तरीही कुंचल्यात पारंगत
संयम आणि सहनशीलता हीच यशाची गुरुकिल्ली होय. जो माणूस भावनेने संतापतो, तो माणूस योग्य दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टीकडे बघू शकत नाही
तू त्याच्यासाठी ज्या संकटाची इच्छा करशील ते संकट तुझाच विनाश करेल
कामाच्या सुरळीत प्रवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी. सामायिक ध्येय साध्य करण्यासाठी आणि गुंतागुंतीचे, मल्टिस्टेज प्रकल्प ट्रॅकवर ठेवण्यास डेडलाईन आपल्याला मदत करते