Search

ध्येय कधी सोडू नको...

सौ. शुभांगी गणेश जाधव लिखित मराठी कविता ध्येय कधी सोडू नको...

आपण पुढे आहोत

वाईट मार्गाने श्रीमंत होणाऱ्या भ्रष्टाचारी लोकांच्या मागे असण्यापेक्षा समाजात सन्मानाने जगणाऱ्या सामान्य माणसांमध्ये पुढे राहण्याची प्रेरणा देणारा पुनम सुलाने लिखित सुंदर लेख

अपयश नवीन यशाची वाट दाखवणारे स्टेशन असते

आपण सतत कार्यशील आणि कृतीशील असायला हवं तरच आपल्याला हवे ते यश आपण संपादित करू शकतो. अन्यथा अपयशाच्या भीतीने आपण प्रयत्न करणेदेखील सोडून देतो

व्यवसायाच्या यशासाठी व्यवस्थापन कौशल्य गरजेचे

खरे तर व्यवस्थापन हि बाब खूप महत्वाची असते. मॅनजमेंट हि एक प्रक्रिया आहे. ज्यामध्ये नियोजन, जुळवाजुळव, दिशा देणे, आणि नियंत्रण इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

चितळे बंधू मिठाईवाले (Chitale Bandhu Mithaiwale)

चितळे बंधू मिठाईवाले हा भारतीय स्नॅक्स उद्योग असून तो महाराष्ट्रात लोकप्रिय आहे

आजोबा डोळे उघडले ना आता...

आजोबांना  काय बोलावं, मला समजेना...मी फक्त त्यांच्या खांद्यावर  हात ठेवला … बघितलं तर त्यांचे उघडे डोळे पाणावले होते….

दोन्ही हातानी अधू : मात्र पायाने काढलेल्या चित्राने फेडतो डोळ्याचे पारणे

मुबईतील मोहंमद शेख या युवकाची अनोखी कला : बालपणापासून अपंग , तरीही कुंचल्यात पारंगत

संयमाच्या सद्गुणांची जोपासना करा

संयम आणि सहनशीलता हीच यशाची गुरुकिल्ली होय. जो माणूस भावनेने संतापतो, तो माणूस योग्य दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टीकडे बघू शकत नाही

तुमच्या शत्रूचे हृदय जिंका

तू त्याच्यासाठी ज्या संकटाची इच्छा करशील ते संकट तुझाच विनाश करेल

डेडलाईन ठरवून घ्या

कामाच्या सुरळीत प्रवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी. सामायिक ध्येय साध्य करण्यासाठी आणि गुंतागुंतीचे, मल्टिस्टेज प्रकल्प ट्रॅकवर ठेवण्यास डेडलाईन आपल्याला मदत करते