संजीवनी मराठी कविता
सौ. अमिता अरविंदराव घाटोळ लिखित मराठी कविता संजीवनी
सौ. अमिता अरविंदराव घाटोळ लिखित मराठी कविता संजीवनी
बाबा चन्ने लिखित मराठी कविता संजिवनी ....
ज्या नात्याची सुरूवात मनापासून झालेली असते, त्या नात्यात दुरावा, विश्वासघात कधीच निर्माण होत नाही.
पोटात पाच महिन्याचे बाळ. तीने आता काय करावे? अनेक वेळा आशाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण देवाने नशीबात काय लिहून ठेवले होते काय माहीत, तीचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले.
आजकाल प्रेम कमी आणि प्रेमात भावनेचे राजकारणच जास्त दिसून येत आहे. आज प्रेमात खरेपणा नसून दिखावा, वासना, उपभोग याला आपण प्रेम म्हणायला लागलो आहे.
आपल्या रक्ताची, आपल्या प्रेमाची किंमत इतकी कमी लेखावी की, लोकांचा विचार, खोटी प्रतिष्ठा, खोटा मोठेपणा यासाठी आपल्याच पोटच्या गोळ्याची हत्या करावी.
प्रसिद्ध साहित्यिक बाबा चन्ने यांच्याविषयी कोणाकोणाच्या मनात काय काय भावना आहे. त्या भावना काव्यरूपाने प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने मांडल्या असून आठ तासात ५६ कविता प्राप्त झाल्या होत्या.