गर्दीतला माणूस गर्दीत हरवला
माणूस कुठे जात आहे , त्याला नेमक काय हवं आहे हा खूप गंभीर प्रश्न आहे.यामुळे माणूस आतल्या आत पोखरला जात आहे त्याला व्यक्त होण्यासाठी , समजून घेण्यासाठी संवाद हरवला आहे.
माणूस कुठे जात आहे , त्याला नेमक काय हवं आहे हा खूप गंभीर प्रश्न आहे.यामुळे माणूस आतल्या आत पोखरला जात आहे त्याला व्यक्त होण्यासाठी , समजून घेण्यासाठी संवाद हरवला आहे.
कमलपुष्पापरी निसर्गाने सवडीने घडवलेलं तीचं रेखीव रुप त्याच्या नजरेत भरलं... तीच्या भुवयांची धनुष्यापरी असणारी कमान त्याच्या काळजाला छेदून गेली...
सौ. जयश्री अर्जुन मुंडे लिखित मराठी कविता भ्रमणध्वनी
एक दिवस सागर तेजस्विनीला बोलता-बोलता बोलला माझं प्रेम आहे तुमच्यावर...
श्री. सुभाष शांताराम जैन लिखित मराठी कविता मोबईलची जादू
सौ. अंजली बांते विज्ञानावर लिखित मराठी कविता विज्ञान शाप की वरदान...
बालपण मोबाईलमध्ये कोंडत चाललंय, खरंच रम्य बालपण हरवत चालले आहे. आणि तरुण पिढीवर बोलायला तर वावच नाही. जो तो आपल्या फोन मध्ये अगदी व्यस्त आहे. मोबाईल म्हणजे व्यसनच झालंय.
ग्रामीण भागात चालणारे पारंपरिक उद्योग असतात.