प्रेम करणे म्हणजे गळ्यात गळे घालून फिरणे नसून एकमेकांना समजून घेण्याची प्रवृत्ती म्हणजे प्रेम. तसेच प्रेम हे जीवनाचे मूलतत्त्व आहे. ते योग्य पध्दतीने जोपासले गेले पाहिजे.
बालपण मोबाईलमध्ये कोंडत चाललंय, खरंच रम्य बालपण हरवत चालले आहे. आणि तरुण पिढीवर बोलायला तर वावच नाही. जो तो आपल्या फोन मध्ये अगदी व्यस्त आहे. मोबाईल म्हणजे व्यसनच झालंय.
कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात मार्गदर्शन आणि पाठिंबा देणारी व्यक्ती ही अनमोल ठरते. अनेकवेळा आपल्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात जेव्हा आपल्याला नेमक काय करावं, हे समजत नाही.
वैवाहिक जीवनामध्ये जे प्रश्न निर्माण होतात, ते नेहमीच संवादाच्या अभावामुळे निर्माण होतात. जेव्हा जीवनसाथी अगदी प्रामाणिकपणे आपापल्या भावना एकमेकांसमोर मांडतात, तेव्हा सारे प्रश्न सहज सुटतात.
कंपनी, कारखाने यामध्ये काम करणायाचं दिवसभराचं वेळापत्रक हे कामाच्या शिफ्टवर अवलंबून असतं. त्यांचं खाणं-पिणं आणि झोपणं हे सर्व त्यांची कामाची शिफ्टच ठरवते.