लेख

गुरु महती

गुरु महती

मातृदेवो भव पितृ देवो भव आचार्य देवो भव असे आपले धार्मिक बोधवचन आहे म्हणून गुरु हे देवासारखे असतात ते आपल्या जीवनातील अज्ञान, अंधकार दूर करतात

मकर संक्रांत...  सण सौभाग्याचा! सण हर्षोल्हासाचा! सण ऐक्याचा!

मकर संक्रांत... सण सौभाग्याचा! सण हर्षोल्हासाचा! सण ऐक्याचा!

मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवशी सूर्य धनू राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून याला मकर संक्रांती म्हणतात.

राष्ट्रीय युवा दिवस

राष्ट्रीय युवा दिवस

स्वामी विवेकानंद यांचे संपूर्ण जीवन युवकांसाठी प्रेरणादायी आहे. देशातील सर्व युवकांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन आपल्या देशाच्या उन्नती मध्ये सहभागी व्हावे...

देशाची लोकसंख्या वाढतेय पण माणूस दुर्मिळ होतोय...

देशाची लोकसंख्या वाढतेय पण माणूस दुर्मिळ होतोय...

माणूस म्हणून जगूया. पैसा, प्रगती, यश, गाडी, बंगला सर्व तर येतच राहील. पण त्या आधी माणूस बनुया. माणसातला माणूस. ज्याला जाणीव आहे आपल्या लोकांची. माणुसकी जपुया. आपल्यातला माणूस असा दुर्मीळ व्हायला नको.

अशीही ती सुंदर दिसते...

अशीही ती सुंदर दिसते...

पण तिची ही सुंदरता प्रत्येकाला नाही दिसणार. ते समजण्यासाठी पाहणाऱ्यांची नजर पण तेवढीच सुंदर असायला हवी. तिच्यातली ती सुंदरता अद्भुत आहे.

गांधीजींचे विचार

गांधीजींचे विचार

शरीर आणि मन स्वच्छ नसेल तर ईश्वराची कधीच प्राप्ती होऊ शकत नाही

17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिवस

17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिवस

खऱ्या अर्थाने संपूर्ण देशाला स्वतंत्र मिळालेले दिवस म्हणजे 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस या दिवसाच्या संपूर्ण भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन Marathi Article

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन Marathi Article

आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्य पर्वामध्ये सर्वात मोठे आणि प्रभावी पर्व म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्राम...

आपली नजर रावण पाहते, राम मात्र नजरेआडच राहतो...

आपली नजर रावण पाहते, राम मात्र नजरेआडच राहतो...

आपल्या डोळ्यासमोर सर्रास घडणारे उदाहरण म्हणजे पहा नवीन लग्न झालेल्या घरात नव्याचे नऊ दिवस पार पडतात सासुबाई व सूनबाईचे खटके उडायला लागतात क्षुल्लक कारणावरून राईचा पर्वत हातखंडाच राहिलेला आहे.

मायाजाल ऑनलाईन खेळाचे

मायाजाल ऑनलाईन खेळाचे

ऑनलाइन खेळाच्या मायाजाळात स्वतःचा जीव,वेळ अडकून कर्जबाजारी होऊन शेवटी नैराश्यात जावे लागेल असा निर्णय घेऊ नका

छ. शिवाजी महाराज हा विचारांचा प्रवास आहे, कधीही न संपणारा

छ. शिवाजी महाराज हा विचारांचा प्रवास आहे, कधीही न संपणारा

प्रत्येक मनुष्य, प्राणी, सजीव, निर्जीव हे जन्माला येतात आणि नैसर्गिकरीत्या नष्ट ही होतात. अस्तित्व संपल्यानंतर ही वर्षानुवर्षे टिकून राहतं ते आपलं नाव आणि कर्म.

विश्वशांतीचे दूत : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

विश्वशांतीचे दूत : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या भजनातून कीर्तनातून जातीभेद पाडू नका, अस्पृश्यता गाळून टाका, दारू पिऊ नका, देशावर प्रेम करा असा उपदेश करीत असायचे.

संघर्षाची गाथा

संघर्षाची गाथा

लहान वयात पडलेली जबाबदारी माणसाचे आत्मचरित्र घडवत असते. संघर्ष माणसाला प्रखर बनवत असतो

मनातील अंतरंग

मनातील अंतरंग

माझ्या डोळ्यातील जगणं हे खूप वेगळं आहे प्रत्येकाची जीवन जगण्याची परिभाषा वेगळी असते पंखात बळ, आकाशात मारलेली एक भरारी जो आनंद देते तो कशातच नाही.

संघर्ष भाकरीचा

संघर्ष भाकरीचा

संघर्ष किती मोठा असला तरी तो भाकरीचा नसावा देवाकडे हात जोडून प्रार्थना कोणाचं पोट उपाशी राहू नये कारण पोट खूप काही शिकवत असतं पण पोटाचा संघर्ष भयानक असतो