एके दिवशी मी मनात विचार केला की गणपतीला निरोप देताना आपल्याला कसं वाईट वाटतं. तसच बाप्पाला वाटत नसावं का बरं? तर हो त्यालादेखील खूप वाईट वाटत जेव्हा आपला बाप्पा आपल्याला सोडून जातो.
महादेव अर्थात भगवान शंकराच्या या बारा ज्योतिर्लिंगाच्या तेजोमय व पवित्र स्थानांचे महत्त्व फार मोठे आहे. सर्व ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी वर्षभर लांबच लांब रांगा लागलेल्या असतात
श्रावणी अमावास्या अर्थातच पोळा हा सण शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात. कोकणात हा सण आषाढात तर देशात काही ठिकाणी हा सण भाद्रपद अमावस्येलाही साजरा करतात. या सणाला 'बेंदूर' असेही नाव आहे.
देवशायनी एकादशीच्या दिवसापासून भगवान विष्णूचा निद्रा कालावधी सुरू होतो, म्हणूनच त्याला देवशयनी एकादशी म्हणतात. देवशयनी एकादशीला पद्म एकादशी, आषाढी एकादशी आणि हरिशयनी एकादशी असेही म्हणतात.
देव असाच आपल्याकडे स्वतः हून येईल, आणि आपल्याला कधीतरी वाचवेल, अशी अपेक्षा करणंच फार चुकीचं आहे. ते काम आपण आपल्याकडे घ्यायला हवं आणि आपण आपला जीव वाचवायला हवा.